आजचा सुविचार - राग बुद्धीचा विनाशक असतो. बोधकथा - आळशी शाम शाम नावाचा एक मुलगा होता तो खूपच आळशी होता, त्याला त्याचे कपडे बदलण्याची तसदीही येत नव्हती. तो दररोज अंघोळ ही करत नसे.त्याची आई त्याला बळे बळेच अंघोळ घाली. तो सारखा मोबाईल वर गेम खेळत बसे. एके दिवशी त्यांनी पाहिले की त्यांच्या अंगणातील सफरचंदाचे झाड फळांनी भरलेले आहे. त्याला काही सफरचंद खायचे होते पण झाडावर चढून फळे घेण्यास तो खूप आळशी होता. म्हणून तो झाडाखाली आडवा झाला आणि फळे पडण्याची वाट पाहू लागला. राहुल खूप भूक लागेपर्यंत वाट पाहत राहिला पण सफरचंद कधीच पडले नाहीत. आळस तुम्हाला काहीच मिळवून देऊ शकत नाही. तुम्हाला एखादी गोष्ट हवी असेल तर त्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील. तात्पर्य - तुम्हाला कुठेही काहीही मिळवून देऊ शकत नाही. तुम्हाला एखादी गोष्ट हवी असेल , तर त्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रमच करावे लागतील.