वाचन_दोन_मात्रे

 वाचन_दोन_मात्रे 

कैलास 
लैला 
मैना 
ऐरण 
सैर 
दैवत 
वैताग 
पैलवान 
बैरागी 
वैरण
कैरी
लैला
नैना
सैया
भैया
वैदेही
खैरात
वैरी 
पैरा 
सैर 
धैरू 
जैसलमेर
तैराखी
खैर
म्हैस
फैलावर
मैदान
शैला
शैलेश
पैदास
सैलाब
वैशाख
हैबती
तैनात


वाचन_एकमात्रा_लेखन

 वाचन_एकमात्रा_लेखन

केवडा 
बेवडा 
रेडा 
डेरा 
जेवण 
वेसन 
नेसली 
लेकरु 
भेकड 
मेवा 
हेमा 
रेवड़ी 
लेखन 
नेसली 
घेवडा 
वेडा 
घेरा 
मेहनत 

वाचन_पहिला_उकार

 वाचन_पहिला_उकार 

पुढारी 
दुपारी 
सुपारी 
कुणाल 
हुशार 
घुसमट 
सुस्त 
सुरु 
पुजारी 
हुशारी 
गुढी 
नुसार 
फुकट 
तुकाराम 
रूपवान 
फुसका 
सुका 

वाचन_दूसरी_वेलांटी

वाचन_दूसरी_वेलांटी

मीना 
गीता 
वीणा 
पी 
ढीग 
फीट 
रागीट 
वाईट 
घाई
राई 

पहिली_वेलांटी_शब्द_वाचन

 पहिली_वेलांटी_शब्द_वाचन 

किसान 
मिरचा 
दिवस 
दिपक 
विकास 
लिहा 
पिवळा 
हिरवा 
निळा 
विसावा 
दिखावा 
मिनार

निखारा
निखिल
शिवार
रियाज
जिराफ
फिकीर
निदान
दिवार
बिमार


काना_शब्द_वाचन

काना_शब्द_वाचन

मामा
काका
दादा
नाना
बाबा
नाक
कान
वाट
पाट
माकड
पापड़ 
साथ 
दाखव 
लाला 
रास 
सापडला 
पापड 
डालडा 
राघव 
वाजव 
मान 
घागर

वाट
ताट
मान
चाल
छान
गात
पाट
गाळ
गाल
वास
साप


साधे_शब्द_वाचन

शब्द वाचन - साधे शब्द 

मगर
बघ
लवकर
चल
कप
पटकन
गगन
धडक
हजर
पसार
कमर 
दर 
कसरत 
खटकन 
चटकन 
पटकन 
सरबत 
झरझर
पटपट
लवकर
करण
वदन
भगत
गरम
रमन
नजर
जरब
बरकत
तरडफ
फणस
सरबत
तगर
रस
सटकन
नटखट
खणखण
बडबड
गडगडत

भारत राज्ये व राजधान्या आणि स्थापना /state and their capitals

 भारत राज्ये व राजधान्या आणि स्थापना /states and their capitals latest 



भारतात एकूण २८ राज्ये व ८ केंद्र शासित प्रदेश आहेत.त्यांच्या राजधान्या व् स्थापना वर्ष खालील  प्रमाणे


क्रमांक राज्य राजधानी स्थापना
1 पंजाब चंडीगढ़ १ नोहेंबर १९६६
2 हरियाणा चंडीगढ़ १ नोहेंबर १९६६
3 हिमाचल प्रदेश शिमला २५ जाने १९७१
उत्तरप्रदेश लखनौ १ नोहेंबर १९५६
उत्तरांचल देहरादून ९ नोव्हेंबर २०००
मध्यप्रदेश भोपाळ १ नोहेंबर १९५६
७  छत्तीसगढ़  चंडीगढ़ १ नोव्हेंबर २०००
बिहार  पटना १ नोहेंबर १९५६
झारखंड  रांची  १५ नोव्हेंबर २००० 
महाराष्ट्र  मुंबई  १ मे १९६० 
१० आँध्रप्रदेश  अमरावती  १ ऑक्टोबर १९५३ 
११ तेलंगाना  हैदराबाद  २ जून २०१४ 
१२ कर्नाटक   बेंगलोर  १ नोहेंबर १९५६
१३ केरल  तिरुअनंतपुरम  १ नोहेंबर १९५६
१४ तमिलनाडू  चेन्नई  १ नोहेंबर १९५६
१५ उड़ीसा  भुवनेश्वर  १ नोहेंबर १९५६
१६ प.बंगाल  कोलकाता  १ नोहेंबर १९५६
१७ आसाम दिसपुर  १ नोहेंबर १९५६
१८ सिक्किम  गंगटोक  २६ एप्रिल १९७५ 
१९ नागालैंड  कोहिमा  १ दिसम्बर १९६३ 
२० मणिपुर  इम्फाल  २१ जनुअरी १९७२ 
२१ अरुणाचल प्रदेश  ईटानगर  २० फेब्रुअरी १९८७ 
२२ त्रिपुरा  अगरतळा  २१ जानेवारी १९७२ 
२३ मिजोराम ऐजोल २० फेब्रुवारी १९८७ 
२४ गुजरात  गांधीनगर  १ मे १९६० 
२५ मेघालय  शिलोंग  २१ जानेवारी १९७२ 
२७  राजस्थान  जयपूर १ नोहेंबर १९५६
२८  गोवा  पणजी  ३० मे १९८७ 

Student_portal Validation Invalidation बाबत महत्वपूर्ण माहिती

 Validation Invalidation बाबत महत्वपूर्ण माहिती




Validate - ज्या विद्यार्थ्याची  personal details व aadhaar details मधील माहिती match झाली असेल ,अशा विद्यार्थ्याच्या नावासमोर validate बटण येते.


2 Validation Process - ज्या विद्यार्थ्याची personal details व aadhaar details मधील माहिती match झाली असेल त्यांच्याच नावासमोर validate बटण येते. ज्या ज्या नावासमोर validate बटण आले असेल त्यावर क्लिक केल्यानंतर काही सेकंदानंतर process पूर्ण होते व विद्यार्थ्याची माहिती UIDAI कडील माहितीशी सुसंगत झाली कि विद्यार्थ्याच्या नावासमोर Validated असे दिसते. तसेच invalid ठरल्यास पुन्हा माहिती पूर्ण करण्यासाठी Reports -> Status ->Invalid Aadhaar As per UIDAI वर माहिती तपासून update करून save करणे व पुन्हा validate बटणवर क्लिक करून पुढील कार्यवाही करणे क्रमप्राप्त ठरते.


3 View & Update - या मध्ये विद्यार्थ्याची personal details व Aadhaar Card Details या दोन टेबल मधील माहिती नोंद केलेली आहे ती पाहण्याची सुविधा दिलेली आहे. validate बटण वर क्लिक करण्यापूर्वी दोन्ही टेबल मधील माहिती पाहता येईल,दुरुस्ती करावयाची असल्यास करता येईल.

कर्मवीर भाऊराव पाटील karmaveer bhaurao patil

 कर्मवीर भाऊराव पाटील

कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म कुंभोज या गावी 22 सप्टेंबर 1887 रोजी झाला.त्यांचे पूर्ण नाव भाऊराव पायगोंडा पाटील असे होते.त्यांच्या वडिलांचे नाव पायगोंडा पाटील तर आईचे नाव गंगाबाई असे होते.
भाऊरावांचे  प्राथमिक शिक्षण कुंभोज दहिवडी विटे इत्यादी ठिकाणी झाले. 
    पुढील शिक्षणासाठी त्यांना कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये दाखल करण्यात  आले.  त्यांची राहण्याची सोय जैन बोर्डिंगमध्ये करण्यातआली होती. याच काळात त्यांच्यावर राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा  कार्याचा प्रभाव पडला. पुढील काळात भाऊराव पाटील साताऱ्यात जाऊन शिकवू घेऊ लागले.
सातारा जिल्ह्यातील काले या गावी दिनांक ४ ऑक्टोबर १९१९ रोजी भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली.
भाऊरावांनी प्रथम महात्मा फुले अध्यापक विद्यालय तसेच पुढे इ.स. १९५५ मध्ये साताऱ्यात मौलाना आझाद यांच्या नावाने आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन सुरू केले.

मृत्यू -  9 मे 1959 रोजी पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये झाले.